Friday, December 24, 2010

पुण्याच्या युनियन बँकेतील एका मराठी स्टाफ ला नुकताच मुलगा झाला पण सीझर कराव लागलं, तेव्हा तिकडला १ बिहारी कलीग, त्याने सर्व लोकांसमोर टोमणा मारला(अकलेचे तारे तोडले) म्हणे "तुम्हा महाराष्ट्रीयन माणसांच्या बायका फार नाजूकच असतात, सीझर कराव काय लागत". त्यावर तो पुणेरी माणूस उत्तरला- बरोबर आहे यादव साहेब पण कस असत "सिंहिणीला १२ वर्षातून एकदा मूल होत पण डुक्करीणीला एका वर्षातच १२ मुल होतात. जय महाराष्ट्र

No comments:

Post a Comment